• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

चक्रधर आणि तुकाराम या दोन श्रेष्ठ माणसांनी ‘कवीचं काम काय असतं?’ हे आपल्याला खूप स्पष्टरूपात सांगितलं आहे...

‘लीळाचरित्र’ या १२व्या शतकातील ग्रंथात चक्रधर स्वामींची एक लीळा आहे. त्यात ते म्हणतात- ‘तुम्ही महात्मे की गाः | तुम्ही चतुर्विधा भूतग्रामा आभय देयावे कीं’. अर्थात, तुम्ही विद्वान लोक आहात. यामुळे चारी दिशांच्या जीवसृष्टीला, गावांना अभय देण्याचं काम तुमचं आहे. दुसरीकडे संत तुकाराम म्हणतात - ‘उजळाया आलो वाटा । खरा खोटा निवाडा ।।’ अर्थात, सत्य-असत्याला ओळखून वाटांना प्रकाशमान करण्यासाठी आम्ही आलो आहोत.......

  • संदीप जगदाळे
  • Fri , 22 April 2022
  • 0 Comments
  • 1 Like

एका शिक्षकाची तळमळ, तगमग आणि तडफड आजच्या शिक्षक दिनानिमित्त...

आज ५ सप्टेंबर, शिक्षक दिन. आजच्या शिक्षकांबद्दल, शिक्षणपद्धतीबद्दल बरंच काही उलटसुलट बोललं जातं. त्यातही ‘पूर्वीसारखे तळमळीचे, सचोटीचे शिक्षक आता राहिले नाहीत’ असे उमाळे-उसासेही मोठ्या प्रमाणावर टाकले जातात. मात्र तालुका, जिल्हा आणि गावपातळीवर आजही अनेक शिक्षक तळमळीने, सचोटीने आपले काम करत असतात. पैठण येथील अशाच एका शिक्षकाची तळमळ, तगमग आणि तडफड आजच्या शिक्षक दिनानिमित्त.......

  • संदीप जगदाळे
  • Thu , 05 September 2019
  • 0 Comments
  • 6 Like

लिहिणं ही भूमिगत राहून करावयाची राजकीय कृती आहे!

माझ्या मते लिहिणं ही एक भूमिगत राहून करावयाची राजकीय कृती आहे. शिवाय ती एक जोखीमही आहे. चांगलं लिहिणाऱ्याला सगळ्यात मोठा धोका हा ‘करिअरिस्ट’ होण्याचा असतो. यापासून आपण स्वत:ला वाचवलं पाहिजे. प्रत्येक कवी-लेखकाची कलाकृती ही त्याच्या स्वत:च्या मान्यतांचा, त्याच्यावर असणाऱ्या विचारधारांचा प्रभाव घेऊन येत असते. तो त्याच्या जगण्याला सर्वाधिक समांतर असणारी वैचारिक भूमिका स्वीकारत असतो........

  • संदीप जगदाळे
  • Fri , 03 February 2017
  • 3 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.